राज्य
-
“ज्येष्ठांचा सन्मान –कायद्याने हक्क,प्रशासनाची हमी!”
जळगाव, दि.१८ आई-वडिलांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या पिढीने त्यांच्या उतारवयात पाठ फिरवू नये, या उद्देशाने केंद्र शासनाने लागू केलेल्या ‘पालक देखभाल…
Read More » -
गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेमध्ये गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्रथम
JALGAON TIMES जळगाव दि.२९ – छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची मूळ संकल्पना महाराष्ट्रातून मांडली, पुढे अहिंसेतून महात्मा गांधीजींनी मानवतेच्या कल्याणासाठी…
Read More » -
विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस मोठ्या जल्लोषात…
जळगाव दि. १६ जून (JALGAON TIMES): राज्य शासनाच्या ‘शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६’ उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील १८६० जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगर…
Read More » -
संत मुक्ताबाई राम पालखीचे जैन हिल्स येथे भक्तिभावाने स्वागत
जळगाव, दि. १० (धर्मेंद्र राजपूत) : जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर या पवित्र मार्गावर निघालेल्या श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्याचे…
Read More » -
पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत घेतला निर्णय
जळगाव, दि. २८ मे (Jalgaon Times News) – जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि निर्णायक ठरू शकणारा निर्णय मंगळवारी…
Read More » -
कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिल पासून अकरावे अधिवेशन
जळगाव दि. २५ (धर्मेंद्र राजपूत) – भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) ह्या उपक्रमाने…
Read More » -
विश्व नवकार दिवसा निम्मित सर्व धर्मीय बंधू भगिनींची जाहिर प्रार्थनेचे आयोजन
जळगाव दि.७ (धर्मेंद्र राजपूत) – जळगावकरांसाठी एक ऐतिहासिक आणि मंगलमय संधी येत्या ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक ८:०१ वाजता,…
Read More » -
सामूहिक शेतीला तंत्राची जोड देऊन जंगल समृद्ध करू – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
जळगाव दि.२० – ‘संघर्ष करून आदिवासी उभा राहत असतो आपल्याला चांगल्या कामासाठी संघर्ष करायचा आहे. यातून वैयक्तिक वनहक्क धारक आपण…
Read More » -
तेली समाज उन्नती पंच मंडळ तंटा निवारण समितीच्या माध्यमातून 35 जोडप्यांचे दुभंगलेल्या मनाचे मनोमीलन
जळगाव दि. 26 अलीकडे घटस्फोटांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.अनेकदा अगदी क्षुल्लक कारणावरून देखील पती-पत्नीमध्ये लग्नानंतर काही दिवसांतच…
Read More » -
नाभिक कलादर्पण संघाचे तृतीय साहित्य संमेलन शनिवारी
जळगाव : महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाचे तृतीय साहित्य संमेलन कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या लेखणीने गंधित झालेल्या जळगाव शहरात शनिवार,…
Read More »